डिजिटल स्वाक्षरीत सातबारा कोठूनही काढता येतो : उपजिल्हाधिकारी रामदास जगताप
रत्नागिरी : राज्यामध्ये डिजिटल स्वाक्षरीत सातबारा जगभरातील व्यक्ती कोठूनही काढू शकतो. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांनी रात्रंदिवस काम केले. ई-मोजणी, ई-मुल्यांकन, डिजिटल सातबारा, ई-पीक पाहणी, ई-फेरफारसारखे प्रकल्प देशपातळीवर स्वीकारले जात आहेत, असे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संवाद व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 16/Aug/2024
What's Your Reaction?