रत्नागिरीमध्ये सीएनजीचा तुटवडा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या खासगी वाहनांमुळे सध्या जिल्ह्यात सीएनजीचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रत्नागिरीतील सर्वच सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस रिक्षा चालकांची पंचाईत झाली आहे.
कोकणात होळीसह गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याची जाणीव असतानाही जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारे कोटा वाढवून घेत नसल्यामुळे सीएनजीचा तुटवडा जाणवतो. डिंगणी येथे थेट पाईपलाईन असूनही जिल्हावासीय सीएनजीसाठी रात्रंदिवस ऊन-पावसात रांगा लावून उभे असतात
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 09-09-2024
What's Your Reaction?