रत्नागिरी : टाकाऊ वस्तू कलाकृती स्पर्धेचे नियोजन
रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योगसमूह यांच्यासाठी टाकाऊ बधान वस्तू कलाकृती स्पर्धेचे नियोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २० सप्टेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद नमुळे पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे सांगण्यात आली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योगसमूह यांचा सहभाग घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग नोंदणीकृत असणे आवश्यक राणे तसेच ग्रामस्थांकरिता रहिवासी दाखला आवश्यक आहे. या सहभागासाठी नोंदणी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योगसमूह यांनी गटविकास अधिकारी, पंचायत विरुद्ध समिती यांच्याकडे अर्ज सादर करावा. (अर्जाचा नमुना जिल्हा परिषद नेमुळे संकेतस्थळ www.zpratnagiri. जणूक org वर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.) अर्जासोबत ग्रामपंचायत परिक्षेत्रातील उद्योग नोंदणीकृत असल्याबाबतचा याची दाखला व ग्रामस्थांकरिता रहिवासी दाखला सादर करावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 18/Sep/2024
What's Your Reaction?