महाविकास आघाडी कुणाच्या बाजूने ? शिवरायांच्या? की गडांवर हिरवे झेंडे..?”

Jul 16, 2024 - 19:50
 0
महाविकास आघाडी कुणाच्या बाजूने ? शिवरायांच्या? की गडांवर हिरवे झेंडे..?”

विशाळगड या ठिकाणी जो दर्गा आहे तो दर्गा म्हणजे अतिक्रमण नाही असं मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे. तर विशाळगडावरची अतिक्रमणं का हटवत नाहीत? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. तसंच १४ जुलैच्या दिवशी त्यांनी चलो विशाळगड अशी घोषणाही दिली होती. ज्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. आता उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 

“विशाळगडावरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची मागणी होती. अर्थात हे कायद्याने झालं पाहिजे, नियम पाळून झालं पाहिजे ही सरकारची भावना आहे. त्यामुळे तशा पद्धतीने कारवाई होईल. आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये शांतता प्रस्थापित कशी करता येईल? याला आमची प्राथमिकता आहे. विशाळगडच नाही तर सगळ्या गडांवरचं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे. “

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow