दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवाहन

Jun 27, 2024 - 11:50
Jun 27, 2024 - 15:53
 0
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवाहन

राजापूर : सुभद्राबाई शिक्षण निधी मुंबईतर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संस्थेतर्फे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या व दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकार मान्य अशा कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असलेल्या गरजू आणि होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनीना देण्यात शिष्यवृत्ती येते. इच्छुकांनी www.subhadrabaishiksha nnidhi.com या संकेतस्थळावरील माहितीपत्रक पाहावे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:18 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow